मासिक पाळी आल्यावर काय करावे लागते?

Language: Marathi | Published: 11 Oct 2022 | Views: 10
मासिक पाळी आल्यावर काय करावे लागते?
पाळीच्या काळात रोज सकाळी गरम पाण्याने आंघोळ करावी. या काळात कापडाच्या घडया वापराव्या लागतात. त्या सुती कापडाच्या, पातळ आणि मऊ असाव्यात.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp