पिशवीचा ऑपरेशन?

गर्भपिशवी - समज आणि गैरसमज
महिलांच्या गर्भाशयाविषयीच्या अलीकडे आलेल्या बातमीने सर्व जनमानसात आणि वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रथमच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेत गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे. बीडमध्ये किती महिलांची गर्भाशये काढली गेली, याविषयीची माहिती प्रशासनामार्फत गोळा करणे सुरू झाले आहे. बीड जिल्ह्यातल्या
गर्भपिशवीचे ऑपरेशन?

गर्भपिशवी - समज आणि गैरसमज
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
Published on : 12 September 2019 at 8:01 am
sakal
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्री रोगतज्ज्ञ
महिलांच्या गर्भाशयाविषयीच्या अलीकडे आलेल्या बातमीने सर्व जनमानसात आणि वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रथमच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेत गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया नंतर पाळी किती दिवसाने येते?

कुटुंबनियोजनाच्या पध्दती
तात्पुरत्या पध्दती (पाळणा लांबवणे)
या पध्दतीचा उपयोग केवळ पाळणा लांबवण्यासाठी नाही तर गर्भधारणेसाठी योग्य वेळ निवडण्यासाठीही केला पाहिजे. या पध्दती दोन प्रकारच्या आहेत-नैसर्गिक आणि कृत्रिम.
नैसर्गिक पध्दती
1. शरीरसंबंध न ठेवणे (ब्रह्मचर्य)
2. शरीरसंबंधात लवकर अलग होणे.
3. स्तनपानाचे पहिले वर्ष
4. फलनाचे दिवस टाळून शरीरसंबंध सुरक्षाकाळ
1. शरीरसंबंध न ठेवणे (ब्रह्मचर्य)
ही पध्दत बरीच प्रचलित आहे.