काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी वेदनादायक का असते?

मासिक पाळी म्हणजे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस. दर महिन्याला येणारी पाळी हि काही स्त्रियांसाठी वेदनारहित असते तर काहींसाठी अति वेदनादायी असते. सामान्यतः मासिक पाळीच्या दरम्यान मुलींचे पोट, कंबर आणि पाय अतिशय दुखतात. काही जणींना तर चक्कर व भोवळ सुद्धा येते. तर अनेक स्त्रियांना लूज मोशनची समस्या देखील सतावते. हे
Continue reading
मासिक पाळी दरम्यान आपण काय खावे?

मासिक पाळीच्या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्यामुळे स्नायू दुखणे, डोकेदुखी, पोटदुखी, पो फुगणे, थकवा, चिडचिड, दुःख, राग, नैराश्य यासारख्या समस्या उद्भवू लागतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, हार्मोनल बदल हे तुमच्या आहाराशीही बऱ्याच प्रमाणात संबंधित असतात, त्यामुळे मासिक पाळीदरम्यान खाण्याबाबत काही खबरदारी घेण्याचा सल्ला दिला
Continue reading
मासिक पाळी मध्ये काय खावे?

खूप पाणी प्या
पाणी तुमचे शरीर हायड्रेट ठेवते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. त्यामुळे या काळात शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. खूप पाणी प्या. कोमट पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे.
पुदीना चहा
पोटदुखी, क्रॅम्प, मळमळ आणि गॅस इत्यादी समस्यांसाठी पुदिन्याचा चहा प्या. ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान ही समस्या असते त्यांच्यासाठी
एका दिवसात पाळी येण्यासाठी काय करावे?

बहुतेक स्त्रिया जेव्हा कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीला जातात तेव्हा त्यांची इच्छा असते की कार्यक्रमाच्या आधीच मासिक पाळीपासून मुक्त व्हावे. कधी कधी अचानक कुठल्यातरी धार्मिक उत्सवात सहभागी व्हावे लागते, तेव्हाही हे टेन्शन येणं स्वाभाविक आहे. कारण या काळात पोटदुखी किंवा इतर समस्यांशी झुंजणाऱ्या अनेक महिला अस्वस्थ राहतात. मासिक पाळीमुळे कार्यक्रमाचा पूर्ण
Continue reading
मासिक पाळीतील वेदना त्वरित कसे थांबवायचे?

१. रात्रभर सफेद तीळ पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर हे पाणी दिवसातून दोन वेळा प्या.
२. जीऱ्याचं पाणी पिल्यानं मासिक पाळी नियंत्रणात राहते... सोबतच त्यामुळे होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो. जिऱ्यांमध्ये असलेल्या लोहामुळे महिलांना मासिकपाळी दरम्यान होणारा त्रास कमी होतो. यासाठी एक चमचा जिऱ्यात एक चमचा मध मिसळून त्याचं दररोज सेवन करा.
मासिक पाळी नंतर किती दिवसांनी?

नमस्कार मित्रानो, आज आपण एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. ज्यामध्ये सर्वाना पडणारा प्रश आहे, कि मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे? याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आम्ही आज आलेलो आहे. तर चला बघू कि मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे…
मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे:
मासिक पाळीच्या नंतर
फक्त 2 दिवस मासिक पाळी येणे सामान्य आहे का?

फक्त १० ते १५ टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे हे चक्र अचूक २८ दिवसांचे असते. वयात आल्यानंतरच्या लगेचच्या काळात तसेच पाळी थांबण्याचा वेळी हा फरक ठळकपणे दिसून येतो आणि दोन पाळ्यांमधील कालावधी देखील अधिकतम असतो. रक्तस्राव ३ ते ७ दिवस किंवा सरासरी ५ दिवस सुरू राहतो.
Continue reading
मासिक पाळी चुकल्यास काय करावे?

आजच्या धकाधकीच्या जीवनाचा परिणाम गरोदरपणावर होत आहे. महिलांना गरोदर राहण्यास अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. यामध्ये ताण-तणाव, कामाचं प्रेशर आणि अनेक वेगवेगळ्या आजारांमुळे जीवनशैलीवर मोठा परिणाम झाला आहे. असं असताना बाळाच्या विचार करणाऱ्या महिलेला गोड बातमीची, बाळाची चाहुल आपल्याला सर्वात आधी कशी कळेल याची उत्सुकता असते.अनेकदा तर महिलांना मासिक
Continue reading
मासिक पाळीत रक्ताच्या गुठळ्या का पडतात?

गर्भाशय, योनिमार्गात अडथळा तयार होणे, गर्भपिशवी काढून टाकणे, स्त्रीबीजांडात गाठी तयार होणे व अनेक प्रकारच्या शारीरिक दोषांमुळे ही घटना होऊ शकते. अनेक स्त्रियांना पाळीची सुरुवात होण्याआधी 7 ते 10 दिवस अनेक प्रकारचा त्रास होतो.
मासिक पाळी आली की दर महिन्याला स्त्रियांना कधीकधी नव्या समस्यांना सामोरं जावं लागतं. काही वेळा मासिक पाळीत
मासिक पाळी महिन्याच्या महिन्याला येण्यासाठी काय करावे?

बहुतेक स्त्रिया जेव्हा कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीला जातात तेव्हा त्यांची इच्छा असते की कार्यक्रमाच्या आधीच मासिक पाळीपासून मुक्त व्हावे. कधी कधी अचानक कुठल्यातरी धार्मिक उत्सवात सहभागी व्हावे लागते, तेव्हाही हे टेन्शन येणं स्वाभाविक आहे. कारण या काळात पोटदुखी किंवा इतर समस्यांशी झुंजणाऱ्या अनेक महिला अस्वस्थ राहतात. मासिक पाळीमुळे कार्यक्रमाचा पूर्ण
Continue reading